माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
चित्रफ़ित Vdo
सिंचनापेक्षा तंत्रज्ञान महत्वाचे आहे असे मत शरद जोशी यांनी मांडले होते. 'योद्धा शेतकरी' (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित "वांगे अमर रहे" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला, त्यावेळी त्यांनी हे मत मांडले होते.
वाचकांच्या भेटी