माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
चित्रफ़ित Vdo
११ वे संयुक्त अधिवेशन, औरंगाबाद
"संपूर्ण जगभर शेतमालाचे भाव पडतील" हे शरद जोशींचे ६ वर्षापूर्वीचे भाकित आज खरे ठरत आहे. दि. ८ व ९ नोव्हेंबर २००८ - शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद येथील ११ व्या अधिवेशनात मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील काही अंश....
वाचकांच्या भेटी